Saturday 12 January 2013

♥एक घडलेली सत्य कहाणी


♥काळजीपुर्वक वाचा:ही कहाणी केनियामध्ये घडली,आई वडीलांची परिस्थिती गरीबीची असताना देखील 

त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका 

मुलाला उच्चशिक्षण दिलं,इंजिनियरीँगमध्ये पदवीधर झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवण्यात आलं.शिक्षणपुर्ण 


होता होता एका श्रीमंत मुलीच्या तो प्रेमात पडला,लग्न करुन तो तिला आपल्या गावी घेऊन गेला कि जे एक खेडं होतं.आई वडीलांनी 


मुलाच्या पसंतीला मान देऊन मुलीला हसत हसत स्वीकारलं.आई वडील मुलगा आणि सुन आनंदाने राहु लागले,पण ऐशोआरामीच्या 


जीवनाची सवय असणार्या त्या मुलीला ग्रामीण जीवनाचा कंटाळा येऊ लागला.एक दिवस तिला वर्तमानपत्रात ज्युबामध्ये(सुदान या 


देशातील एक शहर) नोकरीसाठी vacany आहे असं कळलं,तिने नवर्याला सांगितलं,तिकडे जाण्यासाठी दोघांनी आईचा वडीलांचा 


आशिर्वाद घेतला,जाताना आई त्याला म्हणाली तु सर्वात यशस्वी होशिल पण तिथे गेल्यावर आम्हाला कधीही विसरु नको...ते दोघे 


निघुन गेले त्याला नोकरी मिळाली.आठवड्याला आई वडीलांना पैसे पाठवु लागला.पण बायकोच्या 

सांगण्यावरुन त्याने पैसे पाठवणे 

बंद केले.चाळीस वर्षे उलटली.तो न चुकता दर रविवारी चर्चमध्ये जायचा प्रे करायचा.आजही गेला पण पाद्रीने त्याला सांगितलं की आज 


तुझी प्रेयर देवाने मान्य केली नाही.त्याने पाद्रीला कारण विचारले पण ते त्यालाही माहीती नव्हते,मग त्याच्या नातेवाईकाने सांगितले 


की तु तुझ्या आई वडीलांना जाऊन भेटुन ये कदाचित तुझी प्रेयर देव मान्य करेल,तो केनियामधल्या आपल्या गावी गेला,गाव पुर्णतः 


बदलले होते,त्याला घर शोधता येईना.त्याने एका लहान मुलाला पत्ता विचारला,मुलगा पत्ता शोधुन द्यायला मदत करु लागला.वाटेत 


त्याला एक पडकं घर दिसलं,त्याने त्या लहान मुलाला ईथे कोण राहतं असं विचारलं.तो मुलगा म्हणाला,लोक म्हणतात इथे 40 


वर्षापुर्वी "आई वडील त्यांचा मुलगा आणि सुन राहायचे,पण एक दिवस मुलगा आणि सुन परदेशी निघुन गेले नोकरीसाठी,आणि 


त्यानंतर आता इथे फक्त एक आजी रोज रडत,विव्हळत पडलेली असते."तो एकदम शांत झाला आणि त्याने त्या घरात प्रवेश 


केला,एक म्हातारी विव्हळत पडली होतीँ,कन्हत होती,रडत पडली होती.सुरकुत्या पडलेल्या तिच्या चेहर्यावरुन एक अश्रु वाहत 


होता.आणि आवाजही न फुटणार्या तिच्या तोँडातुन ती म्हणाली,"देवा मी आता खुप म्हातारी आणि आंधळीही झालीय.माझा नवरा 


मरुन पाच वर्षे झाली,त्यामुळे मला हिँमत देण्यासाठी माझा नवराही नाहीये,मृत्युला जास्त वेळ टांगुन ठेवणं आता कठीण 


जातंय,माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या मुलाला एकदा माझ्याजवळ पाठव....मित्रांनो हीच त्या म्हातारीची एकमेव इच्छा होती जी 


देवाने मान्य केली.मानवाचे शरीर जास्तीत जास्त ४५del(युनिट)चं दुखणं(दर्द)सहन करु शकतं,पण त्या आईने आत्तापर्यँत ५७ 


delपर्यँतचं दुखणं सहन केलं होतं,म्हणजे जवळजवळ एकावेळी बारा हाडे मोडण्याईतकं.हे कसं शक्य आहे?फक्त आणि फक्त ही ताकद 


मातृत्वातच असते.निष्कर्षःलग्न हे इतकं महत्त्वाचं नसतं की मातृत्वाचं नातं पुसुन टाकु शकेल.लग्न दुसर्यांदाही होतंच पण आई 


आपल्याला एकदाच मिळते,पुन्हा नाही...ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि जर ही कथा वाचुन तुमच्या मनातल्या भावना 


डोळ्याशी अश्रु बनुन जमा झाल्या असतील तर त्यांना कमेँटमध्ये उतरवा...

1 comment:

  1. Mast watale wachun,,, Kharach Aai sarakhi jagat dusari stree hone shyakyach nahi...

    ReplyDelete